कळले न मला का मी फ़क़्त 'प्
का पुनव सोडून चंद्राला असूया अवसेची..
का विझतो सूर्य संध्याकाळी,
अन का रात्री नंतर पहाटेला असते
जाऊन पाशात अवसेच्या,
फुलायचे होते कणाकणातून चंद्
पारावर विसावलेल्या चांदण्यां
दवातून न्हावायचे होते पहाटेला..
नजरेत तुझ्या मी भरले होते..
पण सगळेच संकेत शुभ्र नव्
तुला वेध होते ओघळायचे..
अन मज वेडीला समर्पणाचे..
तुझ्यासोबत प्रीतीचा,
राग मल्हार छेडायचा होता..
बरं झालं तू निघून गेलास..
खरं तर अर्ध्या गीतातच अर्थ होता !!
--वैशाली
No comments:
Post a Comment