का सगळं सुटत चाललंय एक एक , जशी रेत ह्या हातातून ..
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स
ती सोनेरी क्षितीज नाही मा
असंच धरपडाव लागणार एक एक कवला साठी ..
तरी ते मिळेलच याची नाही शास्वती !!
कसं सगळं भासत होत एका हाताच्या अं
वाटलं होत , डोळे मिटले कि सगळं होणार आपलं ..
त्या एका क्षणातच मी गमावलं सगळं !
आता तर ते मृगजळ हि माझं नव्हतं राहिलं !!
वाटतंय आता , चूक हि माझीच होती !
उगीच छेडला त्या मृगजळाला मी ..
दुरून का होईना ,
स्वप्न तर दाखवायचा तो मला सोनेरी आयुष्य चे माझे !!
--वैशाली
No comments:
Post a Comment